Month: February 2021

शिवचरित्र भाग – 14 ( सोहळा अखंड स्वराज्याचा )

शिवरायांनी राज्यभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50 हजार माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आली

शिवचरित्र भाग – 13 ( गड आला पण सिंह गेला )

शिवरायांनी जयसिंगला 23 किल्ले दिले परंतु अजुनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते. त्यातील एक होता कोंढाणा, कोंढण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईना….

शिवचरित्र भाग – 12 ( बादशहाच्या हातावर तुरी )

आग्र्याला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. सोबत युवराज संभाजी तर होतेच. त्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. दरबारात सरदार आपल्या आपल्या मानाप्रमाणे

शिवचरित्र भाग – 11 (पुरंदरचा वेढा व तह)

राजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती , मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता . त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते . राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा

शिवचरित्र भाग – 10 ( शाहिस्तेखानाची फजिती )

विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले परंतु त्याला काही केल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला धक्का लावता येईना . आदिलशहाच्या जवळपास प्रत्येक सरदाराला राजांनी धडा शिकवला . शेवटी आदिलशहा नरम झाला व त्याने नमते घेतले . आदिलशहा व शिवरायांमध्ये तह झाला . आदिलशहा ने राजांचे अस्तित्त्व मान्य केले व राजांनी आदिलशाही वर विनाकारण आक्रमण न करण्याचे वचन दिले . आता स्वराज्याची दक्षिणेकडुन लक्ष उत्तरेकडे गेले

शिवचरित्र भाग – 9 (लढवली खिंड बाजीने)

अफजलखानच्या वधामुळे आदिलशाही दरबारात आधिच हाहाकार माजला होता त्यात शिवरायांने लगेच पन्हाळा किल्ला जिंकून घेतला . आदिलशहा आता खूप जास्तच चिडला होता सोबतच आपले राज्य संपण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती.

शिवचरित्र भाग – 8 (अफजलखानाचा वध)

शिवरायांच्या हालचाली जास्तच वाढल्या . आता आदिलशहाला आपल्या राज्याची चिंता वाटू लागली . कारण मुघलांची सत्ता दक्षिणेत पूर्णपणे पसरली नव्हती परंतु शिवाजी महाराजांनी संपूर्ण लक्ष आदिलशाही किल्ल्यावर दिले होते .आदिलशाही दरबारात आदिलशहाच्या आईने म्हणजे बड्या बेगमसहीबा यांनी प्रश्न मांडला ‛ कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त ?’ दरबारात पूर्ण शांतता झाली . तेवढ्यात एक धिप्पाड सरदार उठला व त्याने शिवाजीला पकडून आणण्याचा विडा उचलला . तो म्हणजे अफजल खान ..

शिवचरित्र भाग – 7 ( स्वकीय की परकीय )

शिवरायांचे कर्तृत्व आत्ता पर्यंत संपूर्ण मावळ भागात पसरले होते . सर्वत्र त्यांची ओळख होऊ लागली होती . मावळातील गरीब लोग त्यांना आता येऊन मोठ्या प्रमाणावर मिळत होती . शिवराय म्हणजे त्यांचा एका प्रकारे जीव की प्राण होऊ लागले . परंतु हे मात्र मावळ भागातील सरदारांना खपले नाही . त्यांनी शिवरयांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या . राजांना याचा काही त्रास नव्हता परंतु या सरदारांनी स्वराज्याला हानी करण्याचे काम करू लागले . तळपायाची आग मस्तकात जावी या प्रमाणे शिवरायांनी आपल्या मावळ भागातील स्वकीय सरदारांचा बिमोड करण्याचे ठरवले .